Saturday 22 September 2012

hindi sms

krne walo ko miljayega us din tera pyar tere sath hoga or
jo isko rokega usko uska pyar kabhi nahi milega.



Meri chaht thi use paane ki
bahome tut kar bakhar janeki,
wo naadan hme smjh hi na paai
wrna koshish thi is mohbt ko khuda tk le jaane ki.



apke dosti ka sila har hal me denge
koi kuch bhi kahe use tal denge,
ugar dil ne kaha ap achhe dost nahi to
apki kasm dil ko a sinese nikal denge.



todne ke liye wada ki nahi jata,
soch samjke pyar kiya nahi jata,
yakin karo pyar ho ya dosti,
agar dil se ho to uske bina ek pal
b jiya nahi jata.



phuloke khilne ka waqt ho gya,
suraj nikalne ka waqt ho gya,
mithi nid se jago deer,
q ki sapno se haqiqak me aane ka waqt ho gya.




mausam chahe badalte rahe,
par yaado ke phool zarur khilenge,
samy badlenge,
riste badlenge,
par ham dost the ,hai aur hamesha rahenge.
GOOD MORNING.



chand ko sopa hai pahredari ka kam,
taronko sopa hai nigrani ka kam,
rat ne jari kiya hai farman,
sare sweet dream aap ke nam,
GOOD NIGHT.



ANDHERA MILA HAI TO ROSHANI BHI MILEGI,
GAM MILA HAI TO KHUSHI BHI MILEGI,
REHTA NAHI 1 SA MAUSAM,
AANSU MILE HAI TO HASI BHI MILEGI
MISS YOU.



1 LADKE NE 1 LADKI KO PHON KIYA,
BOY - I LOVE YOU JAAN,
GIRL - SACCHI
BOY - SACCHI
GIRL- EK 100 KE RECHARGE KARVA DO
PLZ
BOY-SORRY DIDI WRONG NUMBER.




insan apna chehra sajaata hai,
jis par logoki najar hoti hai,
magar
dil ko sajaane ki koshish nahi karta,
jis par bhagvan ki najar hoti hai,
GOOD MORNING.




HAQIQAT KE RAAHOME SAPNE TUT JAT HAI ,
MAUSAM BADLE TO PHOOL BHI MURJHA JAT HAI,
KABHI HAME YAAD KIYA KARO A DOST,
FIR MAT KAHNA AAPNE RUTH JAATE HAI,
GOOD MORNING.




YAAD HUM BHI AAP KO KARTE HAI,
YAAD AAP BHI HUME KART HO,
FARK SIRF ITNA KI,
HUM YAAD AANE PAR SMS KARTE HAI,
AUR AAP SMS AANE PAR YAAD KARTE HO.




TIME JESE REGULAR BANO,
ROSE JASE FRESH RAHO,
FLOWER JASE SOFT RAHO ,
PATTHAR JASE STONG BANO & MERE JASE SWEET BANO.
I KNOW MUSKIL HAI PAR TRY KARO.



DOSTI KE NETWORK KE LIYE JARURI HAI YADO KA RECHARGE,
SHARARAT KA MISS CALL,
PYAR KA SMS,DIL KA COVERAGE,AUR BHAROSE KI LIFE TIMA VALIDITY.
GOOD MORNING.



AGAR AAP KABHI PYAR ME TOOT KAR BAKHAR JAYO TO
MUJHE YAAD KARNA
.
.
.
.
.
KYU KI
MERE PA 5/-RS
WALA FEVI-QUICK BEKAR PADA HAI.




MAA BETE SE - UTTH JAA KAMBAKHAT
DEKH SURAJ KAB KA NIKAL AAYA HAI.
BETA- TO KYA HUA AMMA WO SOTA BHI TO
MUJH SE PAHLE HAI.




AAJ SURAJ BILKUL AAP KE JAISA NIKLA,
BILKUL VAHI KHUBSURTI WAHI NOOR,
WOHI GURUR WOHI SURUR,
OR WAHI APKI TARAH HUM SE DOOR.


 

Thursday 20 September 2012

मराठी विनोद

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या – काय करणार बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर – बस ने येता येतं नव्हतं का गधड्या??? … बंड्या – मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ






डॉक्टर - तुम्हाला मलेरिया झाला आहे.रुग्ण- खरंच मलेरिया झाला आहे ना? कारण एकदा डॉक्टरने दिलेल्या मलेरियाच्या औषधामुळे एक रुग्ण टॉयफाइडमुळे  मृत्यू पावला होता. डॉक्टर - नाही, माझ्या औषधीमुळे मलेरियानेच रुग्ण मरतात.
 
 
 
बायको – अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे. नवरा – कशावरून??? . …. . . . . बायको – अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये
 
 
बंता - आॅक्सिजन हा वायू सजीवाला जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वायूचा शोध १७७३ मध्ये लागला होता. संता- अरे देवा! बरं झालं, आॅक्सिजनचा शोध लागण्यापूर्वी माझा जन्म झाला नाही.
 
 
 
एका पार्टीत उंदीर आणि मांजर मिळून ड्रिंक्स घेत असतात.मांजर : आज जर पार्टी नसती ना तर मी तुला खाऊनच टाकलं असतं.उंदीर : ए..... माझं डोकं नको फिरवू हं.... ...चालायला लाग येथून.... नाही तर लोक म्हणतील मी नशेत बाईमाणसावर हात उचलला म्हणून.
 
 
सर :  होमवर्क का नाही केले?मुलगा : सर लार्ईट गेले होते.सर :  मेणबत्ती लावायची मग.मुलगा : काडीपेटी नव्हती.सर : का, काय झाली?मुलगा : देवघरात होती.सर : घ्यायची मग.मुलगा : अंघोळ नव्हती केली. सर : का नाही केली?मुलगा : पाणी  नव्हते.सर : का?मुलगा : मोटार चालू होत नव्हती.सर : का?मुलगा : आधीच सांगितले ना की लाईट गेलेले म्हणून.
 
 
 
शाळेचे तपासनीस एका शाळेवर तपासणीसाठी जातात. तपासनीस : बाळा तुझे नाव काय? विद्यार्थी : पांडू. तपासनीस : अरे बाळा, पांडू नाही, पांडुरंग असे सांगावे.तपासनीस दुसर्‍या मुलाला विचारतात, तपासनीस : आणि बाळा तुझे नाव काय? दुसरा विद्यार्थी : बंडुरंग.
 
 
 
किशोर आपला आजारी मित्र विनोदला भेटायला गेला.किशोर : आता तब्येत कशी आहे?विनोद : आता खूप बरे वाटतेय मित्रा.किशोर : मग त्रास वगैरे काही नाही ना?विनोद : खोकला तर पूर्णपणे थांबलायं मात्र श्वासाचा त्रास आहे.किशोर : अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण थांबेल
 
 
 
किशोर : आई, आई मला एक ग्लास रस दे बघू. आई : अरे, रात्रीचे किती वाजलेत? आणि या वेळी रस? किशोर : पण आई, काल बाबांनीच तसं सांगितलंय. आई : काय सांगितलं बाबांनी? किशोर : बाबा म्हणाले, ‘किशोर, अभ्यास करताना जरा रस घेऊन करत जा.’
 
 
 
संता : हॅलो, पोलिस स्टेशन,पोलिस स्टेशन : हॅलो, बोला काय झाले?संता : मला फोनवर धमक्या येत आहेत, पोलिस स्टेशन : कोण धमक्यादेत आहेत? कोण आहेत ते?संता : मला टेलिफोनवाले धमक्या देत आहेत, पोलिस स्टेशन: काय म्हणताहेत?संता : ते माझ्यावर रागवून म्हणत आहे की, बिल नही भरा तो काट देंगे.
 
 
 
 
 
एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,” आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का??????? मुलगा थोडा वेळ विचार करतो…….तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो,” हे बघ, बोअर करु नकोस.
 
 
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो …! . . . . …. .घरमालक:- अरेSSS…..!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?
 
 
 
एक गृहस्थ आपल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले व म्हणाले,गृहस्थ : माझ्या मुलाने चावी गिळली हो.डॉक्टर : त्याने चावी गिळून किती वेळ झाला?गृहस्थ : दहा दिवस झाले असतील.डॉक्टर : काय? दहा दिवस ...इतक्या दिवसांनंतर माझ्याकडे आणताय?गृहस्थ : इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती, आजच हरवली.
 
 
एक सभ्य माणूस दिवसा फिरणा-या डासाला बघून म्हणाला, ‘काय रे, तू तर रात्रीचा येत असतोस. मग आता का आलास?’डास म्हणाला,  ‘मार्च महिना आहे ना! टार्गेट पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाइम करतोय!
 
 
 
मुलगा शाळेतून मधूनच घरी आल्यावर वडिलांना म्हणतो, मी उद्या शाळेला जाणार नाही.बाबा - का रे, काय झाले?मुलगा - आज आमच्या स्कूलमध्ये आमचे वजन केले.वडील - मग त्याचा स्कूलमध्ये न जाण्याचा काय संबंध?मुलगा - काय माहीत! उद्या आम्हाला विकूनही टाकतील.
 
 
 
संता - आई मी केबीसी मधून बोलतोय. माझ्या वडिलांचे नाव काय आहे. आई - प्रश्न किती रुपयासाठी आहे. संता - एक हजार रुपयासाठी. आई - जाऊदे मग क्विट कर उगाच घरात तलवारी उपसल्या जातील.
 
 
 
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात. channel वर म्हैस दिसते…. नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक . …. . . . . . . . बायको : Aiyyaaaaaa… सासूबाई !!!!!
 
 
 
मुलगा - आई तू पूर्वी सर्कसमध्ये काम करत होतीस का? आई - नाही , काय झाले ? मुलगा - मग सगळे लोक असं का म्हणतात की तू पप्पांना बोटावर नाचवतेस म्हणून.
 
 
बायको रागाने नवऱयाला म्हणते, असे चोरी करणारे नोकर घरात कशाला ठेवले आहेत, नवरा विचारतो काय झाले, बायको म्हणते आहो तुम्ही काल हॉटेल मधुनजी चांदीची प्लेट उचलून आणली होती ती त्या नोकराने गायब केली आहे.
 
 
 
 
मालकीण आपल्या मोलकरणीला म्हणते, मला असे वाटतंय की तुमचे मालक ऑफिसमध्ये कोणत्या तरी दुसऱया बाईच्या प्रेमात पडले आहेत. त्यावर मोलकरीण म्हणते, असे नका म्हणू बाईसाहेब ते मला असा धोका नाही देऊ शकत.
 
 
 
 
 
बायकोला कंटाळून नवरा तिला म्हणाला तू जर पाच मिनिट शांत बसलीस, तर मी तुला पाचशे रुपये देईन. बायको शांत बसली. कशीबशी दोन मिनिटे होत नाहीत, तोवर बायको म्हणाली जरा घड्याळात बघा बर पाच मिनिटे झाली का ?
 
 
 
 
एक गृहस्थ सायकल चालवत असतो, मागच्या सीटवर बसलेला त्याचा मुलगा मोठ्याने रडत असतो, ते पाहून रस्त्यावरून जाणारा माणूस त्यांना म्हणतो तुमचा मुलगा रडतोय आणि तुम्ही तसेच जाताय, तो गृहस्थ म्हणतो, अहो मीच त्याला रडवले आहे कारण माझ्या सायकलला घंटी नाही.
 
 
 
 
 
गंपूचा मुलगा : बाबा...आपल्या सोसायटीत स्विमिंग पूल बांधायचा. माझे मित्र तुमच्याकडे मदत मागायला येणार आहेत. गंपू : ओके...त्यांना दोन बादल्या भरुन पाणी देऊन टाक.
 
 
 
 
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले, ” महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?” … ” अगं काही नाही … हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता”
 
 
 
 
एक माकड (दुसऱ्या माकडाचा हात बघून) मला तुझ्या भविष्यात अंधार दिसतोय! दुसरं माकड: का? पाहिलं माकड: तू पुढे माणूस बनणार आहेस !!!
 
 
 
 
बंटीचा निबंधगुरुजी - बंटी तू "माझा कुत्रा" या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणे आहे. तू त्याची नक्कल केलीस की काय?बंटी- नाही गुरुजी .... पण आमच्यादोघांचा कुत्रा एकच होताना.....
 
 
 
 
 
परीक्षेच्या RESULT नंतर: जर चांगले गुण मिळून पास झाला तर… शिक्षक: मी शिकवलंय म्हणून आई: सगळी देवाची कृपा …बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच … मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि… जर नापास झाला तर…. शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस . पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच…. सगळे बदलतात पण मित्र नाही.
 
 
 
गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते …… त्यात एक कुत्रा हि नाचत होता…. लोकांनी विचारले ” तू का खुश आहेस ? ” ……… त्यावर कुत्रा म्हणाला ” वीज येईल तर खांब पण लागतील ना !!!
 
 
 
 
 
शिक्षिका (विद्यार्थ्यास)- असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो? विद्यार्थी- मॅडम, आमचे गणिताचे सर, कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली.
 
 
 
संजू- माझे आजोबा सध्या पाऊणशे वर्षांचे आहेत, पण त्यांच्या डोक्यावर तुम्हाला एकही पिकलेला केस आढळून येणार नाही. मंजू - म्हणजे अजूनही त्यांचे केस काळेभोर आहेत? संजू- नाही गं! त्यांचं डोकं जर संपूर्णपणे टकलांन व्यापलेलं आहे, तर त्यावर काळे केस तरी कसे शिल्लक असतील?
 
 
 
 
छोट्या चिंटूनं विचारलं, "आई, माझी किंमत किती आहे गं? आई- बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे. चिंटू- मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?
 
 
 
 
शेतकरी - (जनावरांच्या डॉक्टरला) डॉक्टर साहेब माझी गाय वाळलेल्या चा-याला तोंड लावत नाही तिला ओलाच चारा लागतो. पण, सध्या ओला चारा मिळत नाही म्हणून ती खराब झाली हो. मी काय करू डॉक्टर - सोपे आहे. तिच्या डोळ्याला हिरवा चष्मा लाव.
 
 
 
 
पती - (पत्नीला) मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही. पत्नी - (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.
 
 
 
 
 
रमेशच्या पायात रोज नवीन चप्पल पाहून सुरेश त्याला विचारतो. सुरेश- काय रे, तू रोज नवीन नवीन चप्पला वापरतो? तुला वडील घेऊन देतात का रे? रमेश- नाही रे, ही सारी मंदिरात जाणार्‍या भक्तांची कृपा....
 
 
 
 
शिक्षक (विद्यार्थ्याला) -- 'कुतुबमीनार कोठे आहे.' विद्यार्थी -- 'माहित नाही.' शिक्षक-- 'बेंचवर उभा रहा.' विद्यार्थी-- 'सर, कुतुबमीनार अजून दिसले नाही.'
 
 
 
 
शिक्षक : सांगा बर, मुलांनो अकबर बादशाहने कुठंपर्यंत राज्य केलं? सुनील : सर, मी सांगतो. पान नंबर 14 ते पान नंबर 25!
 
 
 
 
आई : बाळा शाळेतून लवकर का आलास? बाळ : मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठविले. आई : अरे पण संजयला का मारलेस? बाळ : मला लवकर घरी याचचे होते म्हणून!!!!
 
 
 
वडील (मुलाला) : तू मघापासून कोंबडा का झाल आहेस? मुलगा : बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की जे काम शाळेत करशील तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून !
 
 
 
नन्या : आई आई, मन्या येतोय. आधी सगळी खेळणी आत ठेवूयात. आई : का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का? नन्या : नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!
 
 
 
रस्त्यावर एका जाड बाईला बघून एक मुलगा थांबला. बाई- मला बघून थांबलास का? मुलगा- मावशी, समोरच्या पिवळ्या बोर्डवर लिहिलेले आहे की जड वाहनांना अगोदर जाऊ द्या म्हणून.
 
 
 
 
आई : पिंटू तुझा पाय जास्त दुखत असेल तर ही गोळी घे, दुखणं कमी होइल. पिंटू : अगं आई पण गोळीला कसं माहिती माझा कोणता पाय दुखतो आहे ते.
 
 
 
 
आई- बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं. तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास. बाळू- आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं, की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.
 
 
 
सोनू : आई मला सगळे देव मानतात. आई : का? सोनू : मी बागेत गेलो तर मला बघून सगळे एकदम बोलले- अरे देवा तू पुन्हा आलास?.
 
 
 
 
शिक्षिका - चिंटू, तुला ५० मार्क देताना मला आनंद होतोय. चिंटू - मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता. शिक्षिका- ते कसे? चिंटू - पूर्ण १०० मार्क देऊन.
 
 
 
 
शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते. शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते. बंड्या : आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे.
 
 
 
 
शिक्षक : मी एका माणसाला ठार मारले आहे, या वाक्याचा भविष्यकाळ काय? बंड्या : तुम्ही जेलमध्ये जाल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गणेश चतुर्थि निमित्ताने हार्दिक शुभेछा.



Monday 17 September 2012

hindi sms

Sardar Roz Subha 100 Ladkiya Mera Intezaar Krti Hein,

Pappu - Aree Vaha Wo Kese ?

Sardar- Meine Girls College Bus Ka Driver Hoo Naa.


Train mai aik husband apni wife say:
tujh say shadi ker k pachta raha hun
dil kerta hai tujhey kuttay k agay dal dun
samnay wala passenger:wao wao wao wao!!!…



Khush rahe tu sada yeh dua hai meri
Teri premika hi ban jaaye bhabhi teri…..



Ek ladki thi diwani si, sunder si lambi si,
Nazrein jhukake sharmake galion se guzra karti thi
latak matak chalti thi, aur kaha karti thi,
Bartan Lelo Bartan……



Bolaa dukaan-daar, ke kyaa chahiye tumhain
Jo bhii kaho ge merii dukaan per wo paoge
maine kahaa ke kutte ke khaane kaa cake hai
bolaa yahiin pe khaaoge yaa leke jaaoge…




Suna hai wo keh kar gaye hai ke ab to hum,
Sirf tumhare khawboo main hi aayenge,
Koi keh de unse ki wo vada kar le hum,
Jindgi bher ke liye so jayenge…



kya meri nak tedi hai. ankhen mendki jesi hai.
 surat se besharm lagta hoon,
pagal hoon akal nahi mujhe…
phir kise ne aisa kiyo kaha meri
surat tumse milte hai…………





Woh zindagi hi kya jisme mohabbat nahi,
Woh mohabat hi kya jisme yaadein nahi,
Woh yaadein hi kya jisme tum nahi,
Aur woh tum hi kya jiske saath hum




Sardar ke bagiche me bahut sare ped the,
Sardar naukar ko bola ped ko pani dal.
Naukar bola saab barish aah raha hai,
Sardar: abe budhu chhatri pakadke dal na!.




Judge – You are crossing the limits.
Lawyer – Kaun Saala aisa kehta hai?
Judge – How dare you call me saala?
Lawyer – My Lord, I said kaun ‘Sa Law’ kehta hai?
Sardar ko sapne me ek ladki ne chappal mari,

2 din tak sardar apne bank nahi gaya,
Qnki bank me likha tha..

“Hum aapke sapne ko hakikat me badalte hain”




Shair Arz Kiya Hai…
Zara Tawajo Chahiye…
Khushiyan Milain Tumhain Har Qadam Ba Qadam…
Khuda Ki Qasam Shair Khatam
Plz Naraz Mat Ho Acha Chalo Dosra Shair Hai…
Chahe Ge Tm Ko Dilo Jan Se Hum
Khuda Ki Qasam Ye Shair Bhe Khatam
Thora Aur Bura Maan Lo…


Best Sms Of 1947
?
?
?
?
?
?
?
?
?
?
Tab Mobile Tha Kya?
Kabhi Tu Thora Dimagh Ka Istamaal Kar Liya Karo!
Bas Sms Parhne Ki Jaldi Lagi Hoti Hai…
Why Has The Govt Fixed Voting Age Of 18 Yr
& Marriage In Age Of 21yr?
Govt Ko Ye Pata Hai K
Desh Sumbhalna Aasan Hai
Lekin Biwi Nahi…
Palko Pe Apni Baithaya Hai Tumhe
Badi Dino Ke Baad Paya Hai Tumhe
Aasani Se Nahi Mile Tum
National Zoological Park Se Churaya Hai Tumhe…
Mere Hath Me Tera Hath Ho
Tere Hath Me Bajuwale Ka Hath Ho
Aur Uske Hath Me Mera Hath Ho Fir?
Fir Kya Teeno Milake Khelege GHOOM-GHOOM …

Tuesday 11 September 2012

hindi sms

Do kadam dur har kinara hoga, socho kitna khubsurat wo najara hoga, bas dil jo kahe use dil se karna, fir dekhana jo sochoge wo tumhara hoga...




 Har din aata hai Har din jata hai , Meri dua he rabse tumhe o sab mile apko dil chahta hai...



animal party me chuhe ne daru pee li billi - aaj party na hoti to mai tujhe khajati chuha - ja sali warna log khenge ki pee ke aurat pehath uthata hai....



 ham tumhe dekhana chahte hai tumse milna chahte hai par log bahut jalim hai mujhe tumse milne nahi dete kahte he aaj pagalkhana band hai kal aana...




 jitniizzat us khuda ki he utni izzat mere dil me mere dost ki he bas fark sirf itana he ki khuda khud ek kudrat hai or mera dost us khuda ki rahmat hai..




agar pagal ho ye sms padte hi miss call do, maha pagal ho to massage bhej dena , bewkuf ho to call karo teeno ho to choop raho .. ab aayega mazza....






 apne sapno ko kabhi ye mat batayo ki apki taklif kitni badi hai, apni taklif ko ye batayo k apka sapna kitna bada hai Good night & take care...





 subah subah ek paigam dena hai apka subah ka pahla salam dena hai, guzre sara din apka khushiyo me, apki subah ko khoobsurat sa naam dena hai....




 dil lagane vale lakho milenge, pyar karne vale hazaro milenge , milnevale har roj milenge , par yad karnevale hum jai se kahi nahi milenge ....





 dunia me 2 type k dost hote h ak pyara or dusra bahut pyara dono se milonge? pyara dost sms bhej raha h,or bahut pyara dost use padh raha h ....

Monday 10 September 2012

Hindi sms

Naye milte he to purane ko aksar bhul jate he,
ye mat bhul mere yar,
jab naye dil tod jate he to purane hi saath nibhate he.







sms jake mere dost ko "Good Morning"
kahna,
smile kare to "so sweet kehna"
Dilet kare to katti kar lena,or
padhne ke bad agar hame "miss" kare to same 2 you kehna.






Aaj mere sim ka birthday hai,
Aap chaye to mere sim ko call kar ke wish karsakte ho,
ya gift samjkar isme 50,100,,ya usse zyada recharge kar sakte he.







dil me aaj kisi dost ki yaad he,
dur hote hue bhi lagta he wo mere pass he,
maine dil se pucha dost ka naam kya he,
Dil ne kaha wo ak khubsurat raaz he.






Dosti ka wada tod ke mat jana,
humse rutha ke humko na rulana ,
ham dosti ki tasbir dil me liye ghumte he,
hume tasbir samajh ke bhul mat jaana.








kis had tak jana ye kon janta he,
kis manjil ko pana he ye kon janta he.
dosti ke 2 pal jee bhar ke jee lo .
kis roz bichad jana he ye kon janta he.







Bapu bole agar koi sms na kre,
to tension mat lo use sms karte raho,
bole to full vinamrta ke sath,
1 din uska hriday parivartan hoga phir wo
msg nahi call karega.







"s"ote raho
"u"tho der se
"n"ahana nahi
"d"ekhte raho tv
"a"ram hi karo
"y"aad karo apne sare dost ko
so enjoy ur
"sunday".Good morning.







Sote hue ko jagayenge hum,
Aap ki nind churayenge hum,
har wakt sms karke satayenge hum,
Aap ko aayege gussa lekin,
us gusse me hi to yaad aayenge hum .






Bachapan me jab dosto ko bye kahte the
tab ye sochate the ke fir milenge,

pr ab jab dosto ko bye kahte hai
to sochate he fir na jane kab milenge.
miss you.







pyari
si
subah me
pyare se
dost ko
pyara sa good morning.







patthar na maro pani pr
shayad use bhi koi pita hoga,
zindgi me sada muskurate raho,
shayad tumhe dekh kar bhi kpi jeeta hoga.






har sapne ko apne sanso me rakho,
har manjil ko apne baho me rakho,
jeet jarur milegi apko,
bus apne arade ko apne nigaao me rakho.







Aap to chand ho ji se sab yaad karte he,
hamari kismat to taron jaisi he,
yad to dur log apne khwahish ke liye,
hamare tutne ki fariyad karte he.





Hindi sms

Naye milte he to purane ko aksar bhul jate he,
ye mat bhul mere yar,
jab naye dil tod jate he to purane hi saath nibhate he.







sms jake mere dost ko "Good Morning"
kahna,
smile kare to "so sweet kehna"
Dilet kare to katti kar lena,or
padhne ke bad agar hame "miss" kare to same 2 you kehna.






Aaj mere sim ka birthday hai,
Aap chaye to mere sim ko call kar ke wish karsakte ho,
ya gift samjkar isme 50,100,,ya usse zyada recharge kar sakte he.







dil me aaj kisi dost ki yaad he,
dur hote hue bhi lagta he wo mere pass he,
maine dil se pucha dost ka naam kya he,
Dil ne kaha wo ak khubsurat raaz he.






Dosti ka wada tod ke mat jana,
humse rutha ke humko na rulana ,
ham dosti ki tasbir dil me liye ghumte he,
hume tasbir samajh ke bhul mat jaana.








kis had tak jana ye kon janta he,
kis manjil ko pana he ye kon janta he.
dosti ke 2 pal jee bhar ke jee lo .
kis roz bichad jana he ye kon janta he.







Bapu bole agar koi sms na kre,
to tension mat lo use sms karte raho,
bole to full vinamrta ke sath,
1 din uska hriday parivartan hoga phir wo
msg nahi call karega.







"s"ote raho
"u"tho der se
"n"ahana nahi
"d"ekhte raho tv
"a"ram hi karo
"y"aad karo apne sare dost ko
so enjoy ur
"sunday".Good morning.







Sote hue ko jagayenge hum,
Aap ki nind churayenge hum,
har wakt sms karke satayenge hum,
Aap ko aayege gussa lekin,
us gusse me hi to yaad aayenge hum .






Bachapan me jab dosto ko bye kahte the
tab ye sochate the ke fir milenge,

pr ab jab dosto ko bye kahte hai
to sochate he fir na jane kab milenge.
miss you.







pyari
si
subah me
pyare se
dost ko
pyara sa good morning.







patthar na maro pani pr
shayad use bhi koi pita hoga,
zindgi me sada muskurate raho,
shayad tumhe dekh kar bhi kpi jeeta hoga.






har sapne ko apne sanso me rakho,
har manjil ko apne baho me rakho,
jeet jarur milegi apko,
bus apne arade ko apne nigaao me rakho.







Aap to chand ho ji se sab yaad karte he,
hamari kismat to taron jaisi he,
yad to dur log apne khwahish ke liye,
hamare tutne ki fariyad karte he.



Sunday 2 September 2012

दादर ग्रामपंचायत बिनविरोधच

पेण- तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणा-या दादर गावातील यंदा होणारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवले आहे. त्यासाठी गावपातळीवरील विविध राजकीय पक्ष, संघटनांतील महिला, तरुण आणि ज्येष्ठांचा वर्ग एक झाला आहे. या सर्वानी मिळून दादर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासंबंधी एकमुखी ठरावच केला आहे.
1954 मध्ये स्थापन झालेली दादर ग्रामपंचायत ही अगदी सुरुवातीपासून भांडणतंटय़ाची पंचायत म्हणून ओळखली जाते. निवडणूक काळात येथे होणारी भांडणे नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. यंदाची निवडणूक तंटामुक्त होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्ते सरसावले आहेत.
त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नुकतेच येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे सांगतानाच दादर गावच्या इतिहासात नवीन भर पडावी, जेणेकरून गावचा विकास होईल,

पेण,जोहे, हमरापूरच्या मूर्तींना वाढती मागणी

मुंबईमध्ये मिळणार्‍या गणेशमूर्तींपैकी ६५ ते ७0 टक्के गणेशमूर्ती या पेण, हमरापूर,जोहे,दादर,कळवा आणि पेणच्या आजूबाजूच्या गावांमधून आणलेल्या असतात. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईमध्ये मूर्ती तयार करून मूर्ती विकणारे मूर्तिकार सुमारे ३५ ते ४0 इतकेच आहेत. दिवसेंदिवस मागणी वाढल्याने गणेशमूर्ती विकत आणून त्यांना सजवून मूर्ती विकणार्‍यांच्या संख्येत मुंबईमध्ये वाढ झाली आहे.

आता पेणच्या बरोबरीनेच हमरापूर,जोहे,दादर,कळवा हेदेखील गणेशमूर्ती व्यवसायासाठी प्रसिद्ध होत आहे. इथे तयार केलेल्या मूर्ती थेट मुंबईमध्ये विक्रीसाठी आणल्या जातात. हमरापूरहून न रंगवलेल्या गणेशमूर्ती आणि रंगवलेल्या गणेशमूर्ती अशा दोन प्रकारच्या गणेशमूर्ती मुंबईमध्ये आणल्या जातात. तिथून आणलेल्या मूर्ती या मुंबईमध्ये जवळपास दुप्पट किमतीने विकल्या जातात.

न रंगवलेल्या गणेशमूर्ती गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिने आधी मुंबईमध्ये आणल्या जातात. या मूर्तींचे मुंबईमध्ये रंगकाम आणि सजावट केली जाते. त्याचप्रमाणे रंगवलेल्या पेणच्या मूर्ती आणल्या तरी त्यांच्या दागिन्यांना खडे लावणे व इतर सजावट करण्यात येते. अशा प्रकारे या मूर्तींवर काम करून मुंबईमध्ये विकल्या जातात. शहरामध्ये ठिकठिकाणी गणेशोत्सव जवळ आला की, दुकानांचे गाळे किंवा रस्त्यावर मंडप टाकून तिथे गणेशमूर्ती विकणारे विक्रेते दिसतात. हे बहुतांश विक्रेते हे अशाच प्रकारे गणेशमूर्तींचा व्यवसाय करतात.

मुंबईमध्ये गणेशमूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतले मूर्तिकार ही मागणी पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून या प्रकारच्या व्यवसायामध्ये वाढ झाली आहे,

मुंबईमध्ये पेण, हमरापूर,जोहे,दादर,कळवा.  गावांमधून  मूर्ती आणून विकण्याचा व्यवसाय वाढीला लागला आहे.  मूर्तिकारांना जागेचा प्रश्न असतो, आर्थिक प्रश्न असतात. पण रेडीमेड मूर्ती विकत आणून विकण्याचा व्यवसाय करणार्‍यांना आर्थिक प्रश्न नसतो. मूर्तिकारांच्या कलानिर्मितीला हे एक आवाहन आहे, 

पेण, हमरापूर,जोहे,दादर,कळवा. येथील मूर्तिकारांना जास्त नफा मिळत नाही. मुंबईला मूर्ती नेण्याचा आणि सजवण्याचा खर्च हा जास्त असतो. म्हणून तिथे मूर्तींच्या किमतीमध्ये वाढ होते. इथून लाखो मूर्ती मुंबईला जातात, असे पेण,जोहे,हमरापूर. येथील मूर्तिकाराने सांगितले.

कोकणातील मच्छिमार नौका